Wednesday, 20 May 2020

भारत आणि नेपाळमधील कालापानी वाद : संजय पाटील

भारत आणि नेपाळमधील कालापानी वाद : संजय पाटील

Why Kalapani is crucial and the Chinese threat should not be taken ...

संजय पाटील : नागपूर प्रेस मीडिया  :  20 मे 2020: भारताने लिपूलेख पासपर्यंत रस्ता बांधला आहे. त्यावरुन सध्या भारत आणि नेपाळमध्ये शाब्दीक लढाई सुरु आहे. उत्तराखंडच्या घाटियाबागढ ते लिपूलेख हा ८० किलोमीटरचा मार्ग आठ मे रोजी सुरु झाला. भारत, नेपाळ आणि चीन या तीन देशांच्या सीमा जिथे मिळतात त्या ट्रायजंक्शनजवळ हा मार्ग आहे. लिपूलेख पास मार्गामुळे कैलाश मानसरोवरला जाणाऱ्या भारतीय यात्रेकरुंचा वेळ वाचणार आहे. यावरुनच आता कालापानी-लिंपियाधुरा-लिपुलेक हे प्रदेश कोणत्याही परिस्थितीत नेपाळच्या नकाशामध्ये परत आणले जातील, अशा इशारा नेपाळचे पंतप्रधान के.पी.ओली यांनी दिला आहे. पण हा वाद भारत आणि नेपाळमधील हा वाद नेमका काय आहे हे अनेकांना ठाऊक नाही. याच पार्श्वभूमीवर या वादाच्या इतिहासावर टाकलेली नजर…

वादाची सुरुवात १८१६ पासून…
भारत आणि नेपाळमधील हा वाद दोनशे वर्षांहून अधिक जुना आहे. १८१६ साली ब्रिटीशांनी भारत आणि नेपाळ सीमेजवळचा बराचसा भाग नेपळमधील राजाला पराभूत करुन ताब्यात घेतला. त्यानंतर ब्रिटीश राज्यकर्ते आणि नेपाळच्या सत्ताधाऱ्यांमध्ये सुगौलीचा तह झाला. या तहानुसार सिक्कीम, नैनीताल, दार्जिलिंग, लिपुलेख, कालापानीचा प्रदेश नेपाळने ब्रिटाशांच्या ताब्यात दिला म्हणजेच भारताच्या स्वाधीन केला. या करारामध्ये ठरल्याप्रमाणे भूभाग ब्रिटीशांनी ताब्यात घेतला. मात्र त्यापैकी काही भूभाग पुन्हा नेपाळच्या ताब्यात दिला. तराई येथील भूप्रदेशही ब्रिटीशांनी नेपाळच्या सत्ताधाऱ्यांचा पराभव करुन ताब्यात घेतला होता. मात्र १८५७ साली झालेल्या उठावाच्या काळात नेपाळमधील राजांनी ब्रिटीश सरकारला साथ दिली. त्यामुळे बक्षिस म्हणून नेपाळला ब्रिटीशांनी हा प्रदेश परत केला.
तेथे भारतीय अधिक तरी…
तराईमध्ये भारतीय वंशाचे नागरिक मोठ्या संख्येने राहतात. मात्र इंग्रजांनी स्थानिकांच्या भावनांचा विचार न करता हा भाग नेपाळला दिला. या प्रकऱणामधील जाणकार सांगतात त्याप्रमाणे १८१६ साली झालेल्या पराभव आजही नेपाळमधील गोरखा समाजाला सलत आहे. याचा फायदा नेपाळमधील राजकीय पक्ष घेताना दिसतात. सध्या भारत आणि नेपाळमध्ये सुरु असलेल्या वादात नेपाळने सुगौलीचा तहाचे कागदपत्र उपलब्ध नसल्याचा कांगावा सुरु केला आहे.
मधेसींना विरोध आणि अविश्वास
२०१५ मध्ये नेपाळच्या संविधानामध्ये महत्वपूर्ण बदल करण्यात आल्यानंतर भारताने याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. यावेळी दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले होते. भारताने नेपाळच्या सीमेवर अघोषित नाकाबंदी घातली होती. त्यामुळे नेपाळमध्ये जिवनावश्यक वस्तुंचा तुटवडा जाणवू लागला होता. या वादानंतर दोन्ही देशांमध्ये सारं काही आधीसारखं असल्याचा दावा वारंवार करण्यात आला असला तरी अनेकदा दोन्ही देशांमध्ये उडालेल्या खटक्यांवरुन या वादानंतर बरीच परिस्थिती बदलल्याचे वारंवार दाखवत आहे. भारताला नेपाळचे नवीन संविधान फारसे पटलेले नाही. हे संविधान बनवताना नेपाळमधील मधेसी जमातीच्या लोकांबरोबर अन्याय करण्यात आल्याचा आरोप केला गेला. नेपाळमधील मधेसी जमातीचे लोक हे मूळचे भारतीय असून त्यांचे पूर्वज भारतामधील बिहार आणि उत्तर प्रदेशमधील असल्याचे सांगितले जाते.
भारताने नाकाबंदीच्या माध्यमातून आपला आक्षेप नोंदवला तरी नेपाळने संविधानामधील बदल मागे घेतले नाहीत. अखेर भारतानेच ही नाकाबंदी हळूहळू उठवली. एका भारतीय अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार नेपाळमध्ये मधेसी लोकांबरोबर भेदभाव होत असल्याचे अनेक ठिकाणी दिसून येते. येथील सरकारी नोकऱ्यांमध्ये पहाडी जमातीच्या म्हणजेच डोंगराळ भागात राहणाऱ्या जमातीमधील लोकांना प्राधान्य दिलं जातं. मधेसी लोकांना नेपाळबद्दल प्रेम नसून भारताबद्दल प्रेम असल्याचा समज येथील पहाडी लोकांमध्ये आहे.
डाव्यांचे राजकारण आणि चीनबद्दल प्रेम
नेपाळच्या राजकारणामध्ये सध्या डाव्या विचारसरणीचे वारे वाहताना दिसत आहे.  नेपाळचे सध्याचे पंतप्रधान के.पी.ओली हे डाव्या विचारसरणीचे आहेत. २०१५ मध्ये नेपाळने नवीन संविधानाचा स्वीकार केल्यानंतर पंतप्रधानपदी विचारजमान झालेले ओली हे पहिले नेते आहेत. डाव्या विचारसरणीच्या पक्षांनी पाठिंबा दिल्याने ओली या पदापर्यंत पोहचले. ओली हे त्यांच्या भारतविरोधी वक्तव्यांसाठी कायमच चर्चेत असतात. २०१५ मध्ये भारताने संविधान बदलला विरोध करण्यासाठी केलेल्या नाकाबंदीवर ओली यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. मात्र भारताविरोधात जात त्यांनी यासंदर्भात थेट चीनशी जवळीक निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. याच कालावधीमध्ये ओली यांनी चीनबरोबर एक करार केला. या करारामुळे चीनमधील चार बंदरे वापरण्याची परवानगी नेपाळला मिळाली.
नेपाळ हा भूप्रदेशाने वेढलेला देश आहे. चीनबरोबर करार केल्यानंतर भारताने केलेल्या नाकाबंदीमधून काहीतरी मार्ग निघू शकेल असा नेपाळचा अंदाज होता. मात्र तसं काहीही झालं नाही. थिंयान्जीन, शेंजेन, लिआनीयुगैंग आणि श्यांजीयांग ही चार बंदरे वापरण्याची परवानगी नेपाळला चीनने दिली आहे. नेपाळने चीनच्या बीआरआय या रेल्वे मार्गासंदर्भातील प्रकल्पालाही हिरवा झेंडा दाखवला आहे. चीन अगदी नेपाळच्या सिमांपर्यंत रेल्वे मार्गांचा विस्तार करण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भातील कामही सुरु झाले आहे. चीनने नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे.
नव्या वादामागेही चीनच?
सध्या सुरु असणाऱ्या वादाच्या मागे आणि नेपाळच्या इशाऱ्यांमागे चीनच असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ‘नेपाळने कुणाच्यातरी सांगण्यावरुन हा आक्षेप घेतलाय’ असे लष्करप्रमुख एम.एम.नरवणे म्हणाले आहेत. नेपाळच्या या आक्षेपामागे चीन असल्याचे संकेत नरवणे यांनी दिले आहेत. ‘लिपूलेख, कालापानी, लिंपियाधुरा हे भाग नेपाळचे अविभाज्य अंग असून ते परत मिळवण्यासाठी राजनैतिक पावलं उचलू’ असा इशारा नेपाळच्या राष्ट्राध्यक्ष विद्या देवी भंडारी यांनी दिला आहे. संसदेत आपल्या सरकारची धोरण आणि कार्यक्रम त्यांनी मांडला. त्यावेळी नवीन नकाशा जारी करुन लिपूलेख, कालापानी, लिंपियाधुरा हे भाग नेपाळमध्ये दाखवू असं विद्या देवी भंडारी यांनी म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर मनोहर पर्रिकर इन्स्टिटय़ूट फॉर डिफेन्स स्टडीज अँड अ‍ॅनलिसिसने आयोजित केलेल्या वेब संवादामध्ये लिपूलेख पासच्या रस्त्यावर नेपाळने आक्षेप घेण्यासंदर्भात नरवणे यांना प्रश्न विचारण्यात आला. “नेपाळच्या राजदूताने काली नदीच्या पूर्वेकडचा भाग त्यांचा आहे असं म्हटलं आहे. खरंतर त्यामुळे वादाचा विषयच नाहीय. कारण आपण नदीच्या पश्चिमेकडे रस्ता बांधला आहे. त्यामुळे ते आंदोलन कशासाठी करतायत ते समजत नाहीय. यापूर्वी कधी यावरुन वाद झाले नाहीयत” असं उत्तर नरवणे यांनी दिलं.
नेपाळ काँग्रेसची पिछेहाट आणि भारतविरोध
नेपाळच्या राजकारणामध्ये सध्या माओवादी पक्षांचे वर्चस्व आहे. देशामधील नेपाळ काँग्रेस पक्ष पिछाडीवर पडला आहे. देशाच्या नव्या घटनेवरून हिंसक निदर्शने सुरू असतानाच पंतप्रधानपदाबाबत सहमती घडवून आणण्यात राजकीय पक्ष अयशस्वी ठरल्यामुळे या पदासाठी ११ ऑक्टोबर २०१५ रोजी निवडणूक घेण्यात आली. संसदेत झालेल्या मतदानामध्ये सीपीएन-यूएमएलचे अध्यक्ष असलेले ओली यांनी जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या २९९ मतांपेक्षा ३९ अधिक, म्हणजे ३३८ मते मिळवली. नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष सुशील कोईराला केवळ २४९ मते मिळवू शकले. नेपाळमध्ये सध्या डाव्यांचे सरकार असल्याने त्यांची चीनशी अधिक जवळीक आहे. तसेच येथील डाव्या पक्षांना समर्थन करणारे पहाडी समाजातील लोकं भारताविरोधात प्रचार करताना दिसत आहेत. सध्याचे पंतप्रधान ओली यांनी निवडणुकीच्या काळात भारताविरोधात वक्तव्य केली होती. पहाडी आणि अल्पसंख्यांकांना भारताचे भय दाखवून एकत्र येण्याचे आवाहन करत ओली यांनी निवडणूक जिंकत सत्ता मिळवली होती.
आता नेपाळचं म्हणणं काय?
कालापानी-लिंपियाधुरा-लिपुलेक हे प्रदेश कोणत्याही परिस्थितीत नेपाळच्या नकाशामध्ये परत आणले जातील, अशा इशारा ओली यांनी दिला आहे.  “आम्ही चर्चेमधून त्या प्रदेशावर आपलाच हक्क असल्याचे सांगण्याचे सर्व प्रयत्न करणार आहोत. जर यामुळे कोणालाही राग आला तरी आम्हाला त्याची काळजी नाही. त्या प्रदेशावर कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमचा हक्क दाखवू,” असं ओली म्हणाले. “भारतासोबत मैत्री अधिक दृढ करायची असेल तर ऐतिहासिक गैरसमज त्यापूर्वी दूर झाले पाहिजेत,” असंही ते म्हणाले. “कोणाच्याही दबावाखाली येऊन आम्ही हा मुद्दा उचलला नाही. नेपाळ केवळ त्यांच्याच प्रदेशावर दावा करत आमचं सरकार केवळ लोकांच्या भावनांचं प्रतिनिधीत्व करत आहे. कोणत्या तिसऱ्या पक्षाच्या सांगण्यावरून नेपाळ हे पाऊल उचलत आहे असं यापूर्वी भारतीय लष्कराच्या प्रमुखांनी सांगितलं होतं,” असंही ओली म्हणाले. “कालापानी, लिंपियाधुरा आणि लिपुलेख हे आमचेच प्रदेश आहेत आणि आम्ही ते परत घेऊच. भारतानं या ठिकाणी लष्कर बोलावून तो प्रदेश वादग्रस्त केला. भारतानं लष्कर तैनात केल्यानंतर या ठिकाणी नेपाळी लोकांच्या येण्याजाण्यावरही बंदी घातली. १९६० पासून या ठिकाणी भारतानं लष्कर तैनात केलं आहे,” असं त्यांनी नमूद केलं.
कालापानी प्रदेश नक्की आहे तरी काय?
कालापानी हा उत्तराखंडमधील पिथोरागड जिल्ह्यामधील ३५ चौरस किमी आकाराचा प्रदेश आहे. या भागामध्ये भारताने इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिसांचे जवान तैनात केले आहेत. उत्तराखंड आणि नेपाळची ८० किमीहून थोड्या अधिक लांबीची सीमा एकमेकांना लागून आहे. तर उत्तराखंड आणि चीनची ३४४ किमी लांबीची सीमा एकमेकांना लागून आहे. काली नदीचा उगम कालापानी भागात होतो. भारताने या नदीला आपल्या नकाशामध्ये दाखवले आहे. १९६२ साली भारत आणि चीनदरम्यान झालेल्या युद्धानंतर भारतीय सैन्याने कालापानीमध्ये चौकी उभारली. १९६२ आधी नेपाळने या भागामध्ये जनगणना केल्याचा दावा केला आहे. त्यावेळी भारताने कोणताही आक्षेप नोंदवला नव्हता असंही नेपाळने म्हटलं आहे. कालापानीसंदर्भात भारताने सुगौली कराराचे उल्लंघन केलं आहे असा आरोपही नेपाळने केला आहे.

Tuesday, 19 May 2020

"लॉकडाऊन :  चौथा स्थंभ सुसाइड केस", सरकार पत्रकारांची समस्याकडे लक्ष देवू शकल काय ? संजय पाटील

"लॉकडाऊन : चौथा स्थंभ सुसाइड केस", सरकार पत्रकारांची समस्याकडे लक्ष देवू शकल काय ? संजय पाटील

Cartoon Illustration Of Hands Holding Microphones And Recorders ...
संजय पाटील : नागपूर : नागपूर प्रेस मीडिया :20 मे 2020 :  एका मराठी वृत्तपत्रामध्ये कार्यरत असलेल्या वरिष्ठ पत्रकाराने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी रात्री घडली असून या पत्रकाराला इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
दिलीप दुपारे तरुण भारत येथे काम करत आहे,  रा. इंदोरा असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पत्रकाराचे नाव आहे. टाळेबंदीमध्ये वृत्तपत्राची विक्री कमी झाली आहे. शिवाय महसूल मोठय़ा प्रमाणात कमी झाला असून अनेक पत्रकार व इतर कर्मचाऱ्यांच्या वेतनात वृत्तपत्र कंपन्यांनी कपात केली. या बाबीमुळे अनेक पत्रकार व कर्मचारी तणावात आहेत. यादरम्यान रविवारी दुपारे यांनी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना मेयोत दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर मेयोतील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
सध्या ते कृत्रिम जीवरक्षण प्रणालीवर असून पुढील ७२ तास अतिशय महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी इतका टोकाचा निर्णय घेण्यामागचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. कदाचित कौटुंबिक कलहातून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

तसच साप्ताहिक पत्रकरांची सुधा स्थिती अत्यंत हलकीचि असल्यामुले त्यांच्यासाठी सुधा हे लॉकडाउनचा कालावधी मदतीची आशा सरकार कडुन आहे ती राजे सरकार पूर्ण या समस्या सोडवेल काय ?  साप्ताहिक पेपर मालक संपादक इकोनोमिकल समस्यांमुळे ग्रस्त आहेत त्यांनी त्यांच्या समस्येचे निराकरण कसे करावे ? प्रश्न उद्भवला आहे !

Monday, 18 May 2020

 ‘अम्फान’ तूफान 195 किमी की रफ्तार : संजय पाटील

‘अम्फान’ तूफान 195 किमी की रफ्तार : संजय पाटील


Cyclone Amphan, a Category 5 storm, poses a dire threat to India ...

संजय पाटील : नागपूर प्रेस मीडिया : 19 मे 2020 : ‘अम्फान’ (super cyclone amphan live status) तूफान का नाम थाईलैंड ने दिया है। इस तरह का सुपर साइक्लोन अपने पीछे बर्बादी छोड़ जाता है। यह तूफान साल 2014 में आए 'हुदहुद' तूफान (Cyclone hudhud) से काफी भयावह और विध्वंसक हो सकता है। 2014 में 'हुदहुद' ने पश्चिम बंगाल और ओडिशा जैसे तटीय राज्यों के अलावा उत्तर प्रदेश समेत कई मैदानी राज्यों में भी भयंकर तबाही मचाई थी।


सुपर साइक्लोन 'अम्फान' बंगाल से टकराएगा

अम्फान 19-20 मई को पश्चिम बंगाल के दीघा और बांग्लादेश के हटिया द्वीप के बीच तट से टकराएगा। इसका असर गुरुवार तक रहेगा। जानमाल के नुकसान रोकने के लिए NDRF की 53 टीमें तैनात की हैं। तटीय गांव खाली कराए जा रहे हैं। समुद्र के किनारे न जाने की सलाह है। रेल और बस सेवाओं के रूट बदले गए हैं। ओडिशा के तट के नजदीक पहुंचा तूफान 'अम्फान', अगले 6 घंटे में प्रचंड रूप लेने की आशंका




यहां से भी गुजरेगा 'अम्फान'

इस तूफान के सोमवार रात ही आंध्रप्रदेश और ओडिशा के तटीय इलाकों से गुजरने के आसार हैं। इस दौरान ओडिशा, प. बंगाल, सिक्किम, असम और मेघालय में 21 मई तक भारी बारिश और आंधी-तूफान की चेतावनी जारी की गई है।

'अम्फान' मचा सकता है बड़ी तबाही

NDRF के महानिदेशक एस.एन. प्रधान ने सोमवार को बताया कि ‘अम्फान’ को हल्के में नहीं लिया जा रहा है क्योंकि ऐसा दूसरी बार हुआ है जब भारत बंगाल की खाड़ी में आये प्रचंड चक्रवातीय तूफान का सामना कर रहा है। कच्चे मकान, मकानों की कच्ची छतों , नारियल के पेड़ों, टेलीफोन और बिजली के खंभों को गंभीर क्षति पहुंच सकती है। 1999 के सुपर साइक्लोन ने 9,000 से अधिक लोगों की जान ले ली थी।


195-200 किलोमीटर की रफ्तार से चलेंगी हवाएं

भारत मौसम विज्ञान विभाग (IMD) के महानिदेशक एम. महापात्र ने कहा कि 1999 में ओडिशा तट पर आए प्रचंड चक्रवातीय तूफान के बाद यह उस श्रेणी का दूसरा तूफान है। उन्होंने बताया कि ‘अम्फान’ के तट से टकराने के दौरान हवा की गति 195 से 200 किलोमीटर प्रति घंटा रहने का अनुमान है और यह आबादी वाले इलाके को प्रभावित करेगा।



सेना, वायुसेना भी अलर्ट

एयरफोर्स के सी-131 विमानों को भी तैयार रहने को कहा गया है। जरूरत पड़ने पर सेना की भी मदद ली जाएगी। NDRF की टीमें राज्यों में अलर्ट मोड में है।




20 लाख लोगों को हटा रहा है बांग्लादेश.

‘अम्फान’ के बांग्लादेश के दक्षिणी तट की ओर बढ़ने के बीच यहां की सरकार ने सोमवार को करीब 20 लाख लोगों को सुरक्षित स्थानों पर पहुंचाने का आदेश दिया है। आपदा प्रबंधन मंत्रालय के सचिव शाह कमाल ने कहा कि दक्षिण-पश्चिमी अति प्रभावित 19 जिलों के प्रशासन को लोगों की जान बचाने के लिए सभी तैयारियां करने को कहा गया है।




ओडिशा में भारी नुकसान की आशंका

IMD के महानिदेश मृत्युंजय महापात्रा ने ने कहा, अम्फान ओडिशा में 1999 में तूफान के बाद दूसरा सुपर साइक्लोन (चक्रवाती तूफान) है। वह ऐतिहासिक रूप से सबसे तीव्र चक्रवाती तूफान था। 1999 के सुपर साइक्लोन ने 9,000 से अधिक लोगों की जान ले ली थी। मौसम विभाग ने तटीय पश्चिम बंगाल और ओडिशा के लिए ऑरेंज अलर्ट जारी किया है, जहां इससे व्यापक नुकसान होने की आशंका है।




तूफान के पहुंचने से पहले बंगाल में बारिश

IMD ने बताया है कि पश्चिम बंगाल के दक्षिण और उत्तर परगना, पश्चिम और पूर्व मेदिनीपुर, हुगली, हावड़ा और कोलकाता जैसे पश्चिम बंगाल के तटीय जिलों में बारिश 19 मई से शुरू होगी और 55 से 65 कि. मी. प्रति घंटा की रफ्तार से हवा चलेगी। ज्वार की लहर खगोलीय ज्वार से चार से छह फीट ऊपर होने की उम्मीद है। सुपर साइक्लोन के आने के बाद भारी बारिश से लेकर बेहद भारी बारिश का कारण बनेगा और साथ ही 165 से 195 कि. मी. प्रति घंटा की रफ्तार से हवा चलेगी। इस हवा की गति बड़े पैमाने पर नुकसान पहुंचा सकती है।




'अम्फान' से यहां सबसे ज्यादा नुकसान

अम्फान तूफान पश्चिम बंगाल के पूर्वी मिदनापुर, दक्षिणी एवं 24 उत्तरी परगना, हावड़ा में भारी तबाही मचा सकता है। इसके अलावा ओडिशा के मयूरभंज, बालासोर, भद्रक जैसे जिले में तूफान कहर मचा सकता है।


चक्रवाती तूफान ‘अम्फान’ ने लिया विकराल रूप

नई दिल्ली : चक्रवाती तूफान ‘अम्फान’ सुपर साइक्लोन में बदल चुका है और यह 20 मई को गंभीर चक्रवाती तूफान के रूप में पश्चिम बंगाल और बांग्लादेश के तट को पार कर सकता है। इसके चलते ओडिशा के तटीय इलाकों और पश्चिम बंगाल की गंगा नदी के पास के इलाकों में तेज हवाओं के साथ भारी बारिश हो सकती है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने ‘अम्फान’ से उत्पन्न स्थिति की समीक्षा करने के लिए आज एक उच्च स्तरीय बैठक की।

PMO ने एक बयान में बताया कि अम्फान को लेकर प्रधानमंत्री मोदी ने राष्ट्रीय आपदा प्रतिक्रिया बल (NDRF) की तरफ से की गयी तैयारियों, लोगों को सुरक्षित स्थानों पर पहुंचाने की व्यवस्था की समीक्षा की। गृह मंत्रालय और राष्ट्रीय आपदा प्रबंधन प्राधिकरण (एनडीएमए) के अधिकारियों के साथ प्रधानमंत्री की बैठक शाम चार बजे से शुरू हो गई थी, जो एक घंटे से ज्यादा चली। इसमें गृह मंत्री अमित शाह भी मौजूद थे। सरकार ने पश्चिम बंगाल और ओडिशा सरकारों को जारी परामर्श में कहा है कि ‘अम्फान’ सोमवार सुबह दक्षिणी बंगाल की खाड़ी के मध्य हिस्सों और बगल की मध्य बंगाल की खाड़ी के ऊपर मौजूद है।

सुपर साइक्लोन में बदल चुका है
मौसम विभाग के मुताबिक ‘अम्फान’ सुपर साइक्लोन में बदल चुका है और यह 20 मई को गंभीर चक्रवाती तूफान के रूप में पश्चिम बंगाल और बांग्लादेश के तट को पार कर सकता है। भुवनेश्वर स्थित मौसम विभाग ने कहा है कि अम्फान अगले 6 घंटे में सुपर साइक्लोन तूफान में बदल सकता है। ओडिशा के गजपति, पुरी, गंजाम, जगतसिंहपुर और केंद्रपाड़ा में भारी बारिश की चेतावनी जारी की गई है। कल बालासोर, भद्रक, जाजपुर, मयूरभंज, खुर्जा और कटक में बारिश में तेजी आ सकती है।
मौसम विभाग ने कहा कि चक्रवात से तटीय ओडिशा और पश्चिम बंगाल में गंगा से लगने वाले क्षेत्र में तेज हवाओं के साथ भारी बारिश होगी। ओडिशा सरकार जहां संवेदनशील इलाकों में रह रहे 11 लाख लोगों को निकालने की तैयारी कर रहा है, वहीं पश्चिम बंगाल सरकार ने तटीय जिलों के लिए अलर्ट जारी किया और राहत टीमें भेजी हैं।
11 लाख लोगों को सुरक्षित स्थानों पर पहुंचाने की तैयारी

अधिकारियों ने बताया कि त्वरित प्रतिक्रिया बल और जरूरी उपकरणों के साथ वाहन पहले ही जिलों में पहुंच चुके हैं। राज्य सचिवालय से काम कर रहे राज्य आपदा संचालन केंद्र जिले के आपदा संचालन केंद्रों के साथ लगातार संपर्क में हैं। ओडिशा के विशेष राहत आयुक्त पी के जेना ने कहा कि गंजाम, गजपति, पुरी, जगतसिंहपुर, केंद्रपाड़ा, भद्रक, बालासोर, मयूरभंज, जाजपुर, कटक, खुर्दा और नयागढ़ के जिलाधिकारियों से जरूरत पड़ने पर संवेदनशील इलाकों से लोगों को निकालने के लिए तैयार रहने को कहा है।

उन्होंने कहा कि 11 लाख लोगों को सुरक्षित स्थानों पर पहुंचाने के लिए तैयारियां कर ली गई हैं लेकिन लोगों को किन स्थानों से निकालना है यह फैसला सही समय पर किया जाएगा। जेना ने कहा कि 12 तटीय जिलों में 809 चक्रवात शिविरों में से 242 को फिलहाल कोरोना वायरस लॉकडाउन के बीच विभिन्न राज्यों से लौट रहे लोगों के लिए अस्थायी चिकित्सा शिविर के रूप में इस्तेमाल किया जा रहा है।

एनडीआरएफ की इकाइयां भेजी गईं

राष्ट्रीय आपदा मोचन बल (एनडीआरएफ) के महानिदेशक एस एन प्रधान ने कहा कि 10 इकाइयों को ओडिशा के विभिन्न जिलों में भेजा गया है जबकि 10 अन्य इकाइयों को तैयार रखा गया है। मुख्यमंत्री नवीन पटनायक ने अधिकारियों को लोगों को संवेदनशील इलाकों से निकालकर सुरक्षित स्थानों पर ले जाने की योजना बनाने का निर्देश दिया है।

साथ ही सड़क मार्ग, पेयजल आपूर्ति, बिजली आपूर्ति और अस्पतालों के ढांचे एवं वहां बिजली-पानी की आपूर्ति को जल्द बहाल करने की भी तैयारी करने को कहा है। चक्रवात ‘अम्फान’ से एक साल पहले पिछले साल तीन मई को ओडिशा में तूफान फणी ने कहर बरपाया था और 64 लोगों की जान लेने के साथ ही बिजली,दूरसंचार, पानी एवं अन्य महत्त्वपूर्ण क्षेत्रों की अवसंरचना को तबाह कर दिया था।

चक्रवात एम्फैन के मद्देनजर ओडिशा में 1.37 लाख से अधिक लोगों को निकाला गया
पश्चिम बंगाल के दीघा और बांग्लादेश के हटिया के बीच चक्रवात अम्फान की लैंडफॉल प्रकिया शुरू हो चुकी है। खबर है कि ओडिशा और पश्चिम बंगाल में तेज हवाओं की वजह से काी नुकसाना हुआ है

हाइलाइट्स


  • पश्चिम बंगाल के नॉर्थ परगना जिले में अम्फान की वजह से 52,00 घरों के क्षतिग्रस्त होने की खबरः अधिकारी
  • 20 मई को बंगाल की खाड़ी में दबाव बनने से लेकर चक्रवात के लैंडफॉल, समय और रास्ते को लेकर मौसम विभाग के अनुमान सही साबित हुए हैंः मत्युंजय महापात्र, डायरेक्टर जनरल, भारतीय मौसम विभाग
  • भारतीय मौसम विज्ञान विभाग के महानिदेशक मृत्युंजय महापात्र ने बुधवार को कहा कि चक्रवाती तूफान अम्फान इस समय सुंदरबन के पास पश्चिम बंगाल के तटीय क्षेत्र से गुजर रहा है और शाम तक कोलकाता के पास पहुंच जाएगा।
  • बांग्लादेश ने अम्फान तूफान के खतरे को देखते हुए अपने 20 लाख लोगों को सुरक्षित आश्रयस्थलों तक पहुंचाया है। सेना को राहत एवं बचाव कार्य की जिम्मेदारी दी गई है।
  • ओडिशा में अम्फान चक्रवात ने मचाई तबाही, 2 की मौत। (IANS)
  • चक्रवात अम्फान आज शाम तक कोलकाता पहुंच जाएगा। पश्चिम बंगाल के मिदनापुर में असर दिख सकता है। साउथ और नॉर्थ सेंट्रल परगना से रिपोर्ट मिल रही है कि 160 तक रफ्तार हो सकती है। अनुमान है कि कोलकाता, हुगली और हावड़ा आदि जिलों में भी हवा की रफ्तार 110 से 135 किलोमीटर तक रह सकती है। ओडिशा में 106 से 107 की रफ्तार से भारी नुकसान हुआ है।
  • पश्चिम बंगाल में अबतक करीब 5 लाख लोगों को और ओडिशा में 1.5 लाख लोगों को बाहर निकाल लिया गया हैः डीजी एनडीआरएफ
  • सुपर साइक्लोन अम्फान का असर दिखना शुरू हो गया है। भुवनेश्वर में तेज हवाएं चल रही हैं और बारिश हो रही है।


भारत में 1 लाख केसः देखें कोरोना ने कैसे पकड़ी रफ्तार ;संजय पाटील

भारत में 1 लाख केसः देखें कोरोना ने कैसे पकड़ी रफ्तार ;संजय पाटील

प्रवासी मजदूरों के पलायन से केसेज बढ़ने की आशंका। (फाइल फोटो)

नई दिल्‍ली : नागपुर प्रेस मीडिया  : 19 मे 2020 : देश में पहला कोरोना मरीज मिलने के 109 दिन बाद, मामलों की संख्‍या एक लाख को पार कर गई है। पिछले करीब 12 दिनों में मामले दोगुने हो गए हैं। सोमवार को देशभर से 4,713 नए मामले सामने आए। भारत में लॉकडाउन के साथ-साथ डेली केसेज की संख्‍या बढ़ रही है, यह इस बात का संकेत है कि भारत में अभी कोरोना पीक पर नहीं पहुंचा है। 14 मई से 17 मई के बीच एवरेज केसेज की बात करें तो भारत की तस्‍वीर चिंताजनक हैं। इस दौरान रोज करीब 4,418 मामले सामने आए हैं। ताजा मामलों के हिसाब से भारत दुनिया में चौथे नंबर पर है।

62 दिन में 100 से एक लाख केस
भारत में कोरोना वायरस के शुरुआती 25 हजार मामले सामने आने में 86 दिन लगे। अगले 11 दिन में केसेज डबल होकर 50 हजार तक पहुंचे गए। फिर एक हफ्ते में ही केसेज की संख्‍या 75 हजार पार हो गई। 75 हजार से एक लाख तक पहुंचने में भारत को सिर्फ 5 दिन लगे। 100 से एक लाख केसेज तक पहुंचने में 62 दिन का वक्‍त लगा। कोरोना केसेज के ग्रोथ रेट की बात करें तो भारत दुनिया में चौथा सबसे धीमा देश है। एक लाख केसेज पर भारत का ग्रोथ रेट 5.1 है जो कि दुनिया में नीचे से चौथे पायदान पर है। हमसे कम ग्रोथ रेट तुर्की, फ्रांस और ईरान में है।


महाराष्‍ट्र, गुजरात के हालात बेहद परेशान करने वाले
महाराष्‍ट्र में रोज कोरोना के 2,000 से ज्‍यादा केसेज आ रहे हैं। एनालिस्‍ट्स के मुताबिक, गुजरात और महाराष्‍ट्र में मामले सामने आने की दर नेशनल एवरेज से कहीं ज्‍यादा है। प्रधानमंत्री की इकनॉमिक एडवायजरी काउंसिल की सदस्‍य रहीं इकनॉमिस्‍ट शमिका रवि के मुताबिक, महाराष्‍ट्र और गुजरात में प्रति 10 लाख आबादी पर मृत्‍यु-दर नेशनल एवरेज के चार गुने से भी ज्यादा है। गुजरात का फैटलिटी रेट 10.33% हैं, वहीं महाराष्‍ट्र का 9.81% प्रति 10 लाख।


राहत दे रहा है ये आंकड़ा
कोरोनो केसेज के आंकड़े जहां डरा रहे हैं, वहीं रिकवरी रेट में लगातार सुधार हो रहा है। भारत का रिकवरी रेट 38.8% है। अब तक 39 हजार से ज्‍यादा मरीज रिकवर होकर डिस्‍चार्ज किए जा चुके हैं। सोमवार रात तक 3,103 मौतों के साथ भारत का डेथ रेट भी बाकी दुनिया से बेहतर है। यहां का फैटलिटी रेट 3.1% है। भारत में हर 1 लाख आबादी पर कोरोना के 7.1 मरीज हैं जबकि दुनिया में यह आंकड़ा 60 पेशेंट्स का है। स्‍पेन में प्रति एक लाख आबादी पर 494 केस सामने आए जो कि सबसे ज्‍यादा है। अमेरिका में यह आंकड़ा 431 केस, इटली में 372 केस और यूनाइटेड किंगडम में 361 केस प्रति लाख आबादी है।


कोरोना के कम्युनिटी ट्रांसमिशन का खतरा, लॉकडाउन में ढील पड़ सकती है महंगीः विशेषज्ञ

बेंगलुरू : देश में कोरोना संक्रमण के मामले लगातार बढ़ रहे हैं लेकिन इसके कम्युनिटी ट्रांसमिशन को लेकर स्थिति स्पष्ट नहीं है। लेकिन एक प्रख्यात स्वास्थ्य विशेषज्ञ ने आज कहा कि भारत को कोविड-19 के सामुदायिक स्तर पर फैलने के जोखिम का सामना करने के लिए तैयार रहना चाहिए। उन्होंने आगाह किया कि लॉकडाउन में राहत देने के कारण कोरोना वायरस बड़े पैमाने पर फैल सकता है। कुछ विशेषज्ञों का कहना है कि देश में कोरोना का कम्युनिटी ट्रांसमिशन (तीसरा चरण) पहले ही शुरू हो चुका है। मगर पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया के अध्यक्ष प्रोफेसर के श्रीनाथ रेड्डी ने कहा कि यह परिभाषा पर निर्भर करता है।
कम्युनिटी ट्रांसमिशन शब्द से बच रहे हैं विशेषज्ञ
उन्होंने कहा कि अगर हम उन लोगों में प्रसार को देखते हैं जिन्होंने कहीं की यात्रा नहीं की या किसी संक्रमित के संपर्क में नहीं आाए, तो निश्चित तौर पर ऐसे कई मामले सामने आए हैं। उन्होंने कहा, ‘लेकिन ज्यादातर मामले विदेशी यात्रियों के प्रवेश के मूल कारण के इर्द-गिर्द या उनके जानकारों की यात्रा करने से संबंधित हैं। इसलिए जो लोग इसे अब भी दूसरा चरण बता रहे हैं, उनका कहना है कि यह पता लग सकने वाला स्थानीय प्रसार है और ऐसा सामुदायिक प्रसार नहीं है जिसका अनुमान न लगाया जा सके।’ उन्होंने कहा कि इसलिए हम सामुदायिक प्रसार जैसे शब्द के इस्तेमाल से बच रहे हैं।यह परिभाषाओं एवं भाषा का विषय है।
कम्युनिटी ट्रांसमिशन के लिए तैयार रहे देश
स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय के मुताबिक देश में कोरोना संक्रमितों की संख्या 81970 पहुंच चुकी है। इनमें से 27920 लोग संक्रमण से उबर चुके हैं जबकि 2649 की मौत हो चुकी है। अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) में हृदय रोग विभाग के पूर्व में प्रमुख रहे रेड्डी ने कहा कि यह भी मानना होगा कि सामुदायिक प्रसार हर उस देश में वास्तव में नजर आया है जहां इस वैश्विक महामारी ने भयावह रूप लिया है और भारत को भी इसके लिए तैयार रहना चाहिए। और उसे इस तरह से काम करना चाहिए जैसा कि यह हो रहा है और रोकथाम के सभी जरूरी कदम उठाने चाहिए। रेड्डी ने कहा कि सामुदायिक प्रसार का न सिर्फ जोखिम है बल्कि असल में यह एक खतरा है।

                                             लॉकडाउन खुलने से बढ़ेगी आशंका
रेड्डी ने कहा कि मलेशिया समेत दक्षिण पूर्वी एशिया के राष्ट्र, खासकर भारत में प्रति लाख लोगों पर उन देशों के मुकाबले मृत्यु दर कम रही जहां वैश्विक महामारी का प्रकोप उसी वक्त नजर आया था। भारत में मृत्यु दर कम होने के कई कारक हो सकते हैं जैसे कम आयु वर्ग की आबादी ज्यादा होना, ग्रामीण जनसंख्या अधिक होना और लॉकडाउन जैसे एहतियाती कदम उठाया जाना। उन्होंने कहा कि लॉकडाउन खुलने पर कुछ जोखिम उत्पन्न हो सकते हैं क्योंकि लोगों की आवाजाही बढ़ जाएगी और वायरस के बड़े पैमाने पर फैलने की आशंका भी बढ़ जाएगी। इसलिए हमें ज्यादा से ज्यादा शारीरिक दूरी बनानी होगी और मास्क पहनना एवं हाथ धोने जैसी आदतों का लगातार पालन करना होगा।




बिहार, पश्चिम बंगाल गाड्या चालविण्यास आवश्यक परवानगी देत ​​नाही: गृहमंत्री अनिल देशमुख

बिहार, पश्चिम बंगाल गाड्या चालविण्यास आवश्यक परवानगी देत ​​नाही: गृहमंत्री अनिल देशमुख

Anil Deshmukh_1 &nbs

संजय पाटील : नागपुर प्रेस मीडिया : 19 मे 2020 : MAHARASHTRA Home Minister Anil Deshmukh on Sunday alleged that West Bengal and Bihar are not issuing required clearances to run trains at a number desired by the State Government, saying they are “very slow” in responding. He also said a total of 20 lakh migrants, most of them from Bihar and West Bengal, have registered themselves with the Maharashtra Government so far for travelling back to their native States in special trains. Deshmukh’s statement came close on the heels of Railway Minister Piyush Goyal accusing some Opposition-ruled States, including West Bengal, of reluctance to requisition trains for migrants settled in other States.
 
“The State Home Department has received an enrolment of some 20 lakh people, most of them to Bihar and West Bengal, who have expressed their wish to return to their home states,” Deshmukh told reporters. “However, the problem is that States like West Bengal and Bihar are not issuing required clearance for running the trains,” he said. Deshmukh further said that Chief Minister Uddhav Thackeray and NCP president Sharad Pawar had already spoken to CMs of Bihar and West Bengal, “but they are very slow in responding”. The senior NCP leader said the minimum requirement of trains for Maharashtra alone is around 800.
 
“If all the migrant labourers to be sent back, we would need more than 1,000 trains,” the Home Minister said. “Going by the current speed at which migrants are enrolling themselves (to travel back), daily 50 trains will have to be run from all the major stations. At least ten trains have to be run daily to Bihar and West Bengal,” he said. However, the Governments of West Bengal and Bihar are not giving permissions to run trains at a number desired by the Maharashra Government. “When we informed the Governments of West Bengal and Bihar that the registered number of migrant labourers in Maharashtra can fill up to 25 trains each, we got the permission to run one or two trains only.
 
It is sad to see the plight of the migrant labourers,” he said. Deshmukh said the State Home Department has been in touch with various Governments seeking their approvals for repatriation of migrants in special trains. He said the State Government has been footing the train fare of migrants and also providing them food and water for journey.
 नितीन राऊत :  "२० लाख कोटी रुपयांचे पॅकेज म्हणजे खासगीकरणाचा डाव: : संजय पाटील

नितीन राऊत : "२० लाख कोटी रुपयांचे पॅकेज म्हणजे खासगीकरणाचा डाव: : संजय पाटील

Maharashtra minister targets Brahmins over CAA and NRC and NPR

संजय पाटील : नागपूर : नागपुर प्रेस मीडिया : 19 मे 2020 : कोव्हिड-१९च्या पार्श्वभूमीवर 'आत्मनिर्भर भारत'साठी २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज म्हणजे खासगीकरणाचा डाव असून, जनतेची घोर निराश केली असल्याची टीका राज्याचे ऊर्जा व नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी केली आहे. सर्वांत मोठे राज्य, देशाची आर्थिक राजधानी आणि बाजारपेठेचा विचार करून महाराष्ट्राला अधिकाधिक निधी द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

पॅकेजमधून शेतकरी, गरीब, मजूर दुर्लक्षित ठेवण्यात आले. प्रत्यक्ष लाभापासून जनता वंचित राहणार आहेत. कॉर्पोरेट, आयुध निर्माणी कारखान्यांचे खासगीकरण, संरक्षण विभागात विदेशी गुंतवणुकीवर भर देण्यात आला आहे. प्रत्यक्षात सर्व घटकांना संभ्रमावस्थेतून बाहेर काढून कालबद्ध कार्यक्रम देण्याची आहे. देशाच्या ढासळलेल्या आर्थिक स्थितीवर मात करून प्रचलित व्यवस्थेचे आधुनिकीकरण गरजेचे असताना विशिष्ट गट व संस्थांना नजरेसमोर ठेवून खासगीकरणातून त्यांना लाभ मिळवून देण्याचा घाट तर नाही ना, अशी शंका येते. खासगीकरणाचा हा डाव असल्याने यास तीव्र विरोध करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.



वीज वितरणाबाबतही ग्राहकहित दिसत असले तरी, खासगीकरण व मुठभर लोकांना लाभ होईल, असे दिसते. कोळसा खाण, आयात धोरणावरून खासगीकरण होणार असून, त्याचाही परिणाम वीज ग्राहकांवर होईल. वाहतूक व्यवस्था, रेल्वे, रस्ते व तत्सम सोयी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष कार्यक्रम आखावा. सर्वांना थेट लाभ द्यावा, बिनव्याजी व थेट बँकेत पैसे वळते करून नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे. पॅकेजचा इव्हेंट करू नये, तर प्रत्यक्ष काम करावे, असा खोचक सल्लाही नितीन राऊत यांनी दिला आहे.
रेशनला निकृष्ट तांदूळ पुरवठा उघड : संजय पाटील

रेशनला निकृष्ट तांदूळ पुरवठा उघड : संजय पाटील

Parboiled (Converted) Rice: Nutrition, Benefits, and Downsides

गोंदिया : नागपूर 19 मे 2020 : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील नवेगावबांधमधील एका स्वस्त धान्य दुकानदाराला खमारीच्या माया राईस मिलर्सकडून तांदळाचा पुरवठा करण्यात आला. हे तांदूळ निकृष्ट असल्याची तक्रार करण्यात आली. पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत साडेसात क्विंटल तांदूळ निकृष्ट आढळला. ट्रकभर तांदळात मोजकाच तांदूळ निकृष्ट कसा निघाला यावरून संशय व्यक्त केला जात आहे.

करोनाच्या संकटात गरजूंना दिलासा देण्यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत धान्य वितरणाची घोषणा करण्यात आली. त्याचे वाटपही सुरू करण्यात आले. १६ मे रोजी नवेगावबांध येथील काही लाभार्थी रेशन दुकानात धान्य घेण्यासाठी गेले असता त्यांना खंडामिश्रित निकृष्ट तांदूळ देण्यात आले. या तांदळाचा पुरवठा खमारी येथील माया राईस मिलर्सकडून करण्यात आला होता. सरपंचांनी उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, तहसीलदार विनोद मेश्राम यांना माहिती दिली. त्यानंतर गोदाम किपर मोहर्ले यांना चौकशीकरिता पाठविण्यात आले. चौकशीत केवळ साडेसात क्विंटल तांदूळ निकृष्ट आढळला. स्वस्त धान्य दुकानांना निकृष्ट दर्जाचा तांदूळ पुरवठा करणाऱ्या संबंधित माया राईस मिलच्या मालकावर त्वरित गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी नवेगावबांधवासियांनी केली आहे. अन्न सुरक्षा कायद्यानुसार अशा प्रकारात गुणवत्ता नियंत्रक आणि पुरवठादार दोषी आढळल्यास त्यांच्यावर कलम ३४० अंतर्गत कारवाईची तरतूद आहे.
'निकृष्ट दर्जाचे आढळलेले साडेसात क्विंटल तांदूळ गोदामात परत जमा करण्यात आले. त्याऐवजी रेशन दुकानदाराला तेवढेच धान्य पुरवठा करण्यात आले. सोमवारपासून नियमित धान्य वितरण करण्याची सूचना दुकानदाराला दिली आहे. चौकशी अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी गोंदिया यांना सादर करण्यात येणार आहे,' अशी माहिती पुरवठा निरीक्षक अधिकारी विनोद काळे यांनी दिली. दरम्यान, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

बोरगावचे दुकान रद्द, गोंदेखारीचे अधिकार काढले


गोरेगाव तालुक्यातील बोरगाव येथील स्वस्त धान्य दुकानदार अशोक मेश्राम यांनी लाभार्थ्यांना पावती न देता कमी धान्य दिल्याची तक्रार करण्यात आली होती. तक्रारीत तथ्य आढळल्याने जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दुकानदाराचा परवाना रद्द केला. त्याचप्रमाणे गोंदेखारी येथील दुकानदार श्रीराम ठाकरे यांच्यावरदेखील आरोप झाले होते. तालुका पुरवठा निरीक्षक मिर्जा यांनी चौकशी केली असता आरोपात तथ्य आढळल्याने गोंदेखारी येथील दुकानाचे अधिकार काढण्यात आले.
                          कुही गाव :  धन्याचे वाटपावरुन मोठा घोटाळा

कुहि गावतून मोठ्या प्रमाणात  रशिनिंगच्या वाटपावरुन तिथल्या लोकांचं आक्रोश वाढत आहे .आमच्या निर्देशनास आले  आहे . तिथिल्या नगरीकाना सांगिताले शाशन याची  दखल घेतील काय आसा प्रार्थना.  तिथिल्या नगरीक करीतआहे.